ज्याची सुरवात अन् शेवट,
त्या प्रवासाला आंनदायी कसं बनवायचं,
हे पांथस्थ्याच्या चालण्यावर निर्भर असतं. प्रवासाचा महोत्सव करता यावा..!!
या वाटेवर रमतगमत चालायचं , वळणावर थांबायचं , चढ उतार आल्यावर वेग आवरायचा, भरभरून आस्वाद घ्यायचा....!!
आनंदाची फुले वेचायची, वेचताना ठेच लागली तरी पुन्हा उठायचं, ठेच देणाऱ्याचे आभार मानून, प्रवासाचा आनंद अनुभवत चालत राहायचं दिगंतरापर्यंत ......!!!
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
No comments:
Post a Comment