Sunday, March 21, 2021

कवितेची गोष्ट...!!

तू वारू भावनांचा,

लगाम त्यास शब्दसुमनांचा,


तू असते अबोल शब्दांची कहाणी

आणते कधी डोळ्यात पाणी,


तू भावनांच्या गर्दीतली पाऊल वाट

देते मज एकांतातही साथ....!!


#कविता

#world_poetry_day❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

No comments:

Post a Comment

अटळ 'अर्जुन'तम...!!

  प्रत्येकाची स्वतंत्र ही लढाई, कधी कृष्ण, कधी अर्जुन तर कधी बनून कर्ण करायची उतराई...!! चूक बरोबर , चांगलं वाईट, याच्या परिसीमा व्यक्तीगणिक...